Skip to main content

Posts

Showing posts from October, 2019

ग्रामीण भागात पाण्यासाठी आज ही वणवण.?

नंदुरबार .. ध डगांव अ गावात पिण्याच शुद्ध पाणी सुद्धा नाही तर अनेक गावात पिण्याच पाण्याची सोय ही नाही.. पाण्याला आपल्याकडे जीवन म्हटलं आहे.पाण्यावर आपण सगळेच अवलंबून असतो,पण असं असलं तरी अजूनही नंदूरबार सारख्या आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जाणारा  यातील अक्रानी तालुक्यातील स्थितीत बदल झाल्याचे दिसत नाही इथं आज ही 2,3  किलोमीटरवरून महिलांना पाणी आणावं लागतं.आणि काही  गावांना तर हेही नशिबी नाही उन्हाळात तर येथील पाणी प्रश्न नेहमीच चर्चेत असतो परंतु यावर कायमचा उपाय योजना करण्यास येथील लोकप्रतिनिधी आणि प्रशासन अयशस्वी ठरले आहे. आणि खरं म्हणजे आज ही 80% ग्रामीण गावात नळाने पाणीपुरवठा केला जात नाही आज पण लोकं विहीर हातपंप वर पाणी आणायला जात असतात ते पण अशुद्ध पाणी असल्याने ग्रामीण भागात अनेक समस्या होतात. आजर मोठ्या प्रमाणात फोफावत आहे शुद्ध पाणी मिळत नसल्यामुळे व काही ठिकाणी तर कोणतीही व्यवस्था पिण्याचा पाण्यासाठी नसल्याची दिसून येते. अनेक विहिरी आणि हातपंप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने काढण्यात आली आहे परंतु पावसाळा संपला की हे विहीर हातपंप कोरडे पडत असल्याचे च...

ग्रामीण परिसरात आज हि अनेक समस्या..

नंदुरबार. ग्रामीण परिसरात आज हि अनेक समस्या..

ग्रामीण भागातील अक्कलकुवा अक्राणी मतदार संघात बदल घडवण्यासाठी सातपुड्यातील तरुण मतदार राजाला आवाहन करता आहे.

ग्रामीण भागातील अक्कलकुवा अक्राणी मतदार संघात बदल घडवण्यासाठी सातपुड्यातील तरुण मतदार राजाला आवाहन करता आहे.  प्रिय अक्कलकुवा-अक्राणी मतदार संघातील गरीब कष्टकरी शेतकरी तरुण बंधू भगनिंनो व माझ्या आदिवासी समाजातील काँग्रेस पक्ष नसानसात असलेल्या अन् इतर समाजविरोधी विचार असलेल्या पक्षातील कार्यकर्ते बांधवांनो तुम्हा सर्वांना आम्ही एक कळकळीची नम्र विनंती करितो की...  एकदा नक्कीच तालुक्याचा आणि आपल्या मतदासंघातील गरीब जनतेचा विकासासाठी तरुणांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकदा तरी नक्कीच कैलास दादा वसावे यांना निवडून द्या..  गेल्या तीस वर्षापासून मा.आमदार के सी पाडवी साहेबांना निवडून दिलं आहे. परंतु पाहिजे तसा विकास काय आपल्या मतदासंघात झाला नाही. हे तुम्हा आम्हा सर्वांना माहीत आहे तुम्ही जरी मान्य करत नसतील तरी सत्य जास्त दिवस लपत नाही. ही वास्तव स्थिती तुमच्या आमच्या समोर गेल्या किती तरी वर्षा पासून आहेच. म्हणून आता आपल्याला एक संधी चालून आली आहे.  मा.कैलास दादा वसावे विविध क्षेत्रात उच्च शिक्षण  घेतलेले वकीली केलेले असे समाजाची जान असलेले तरुण तडफदार नेतृत्व नव...